सर्वाधिक वाचलेल्या बातम्या
तुरीला दराची झळाळी; हमीभावाचा टप्पा पार
नांदेड - तूर उत्पादक पट्यात नव्या तुरीची आवक सुरू झाली आहे. यंदा उत्पादनात १० ते ३० टक्क्यांपर्यंत घटीचा अंदाज व्यापारी व्यक्त करत...
कांद्याच्या दरात चढ-उतार सुरुच; प्रतवारीनुसार मिळतोय भाव
नाशिक - दिवाळीचा सण आणि रब्बी हंगामासाठी पैसा उभारण्यासाठी शेतकरी साठवलेला कांदा बाजारात आणत आहेत. तसेच काही नवीन खरीप कांदा बाजारात येण्यास...
अॅग्रोवन डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणार
ई ग्राम : कोरोनाचे संकट व लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रांमध्ये मोठे फेरबदल होत आहेत. काळाची पाऊले ओळखून अॅग्रोवन यापुढील काळात डिजिटल माध्यमांचा वापर...
कोरोनाशी लढण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिक निधी गरजेचा
ई ग्राम : कोरोनामुळे शहरातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत पातळीवर योग्य नियोजनासाठी अधिक निधी गरजेचा आहे. असे...
राज्याच्या ‘या’ भागात गारठा वाढला; हवामान खात्याची माहिती
पुणे - उत्तर भारतातील काही राज्यात थंडीची लाट आली आहे. यामुळे खानदेशातील अनेक भागांत थंडी वाढली आहे. मध्य महाराष्ट्रातही किंचित थंडी असून...
बारामतीमध्ये १८ तारखेपासून कृषी तंत्रज्ञान सप्ताह
माळेगाव - अॅग्रिकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्ट-बारामती, राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, माळेगाव खुर्द व बायर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाचा ‘कृषिक २०२१ -...
नव्या वर्षांत ‘या’ विधानसभांची रणधुमाळी
नवी दिल्ली - या दशकाच्या अखेरीचे हे वर्ष गाजले ते कोरोनाच्या संसर्गामुळे. लॉकडाउनमुळे अवघा देश ठप्प झाला असताना राजकीय सारीपाटावरचे शह- काटशह...
राज्य सरकारचा मोठा निर्णय! ‘पोल्ट्री व्यवसायिकांना ‘बर्ड फ्लू’ ची नुकसान भरपाई...
मुंबई - राज्यात ‘बर्ड फ्लू’मुळे नुकसान होणाऱ्या पोल्ट्री व्यावसायिकांना मदतीचा निर्णय घेण्यात आला असून, विविध टप्प्यांतील पक्षांना वेगवेगळी मदत मिळणार असल्याची माहिती...
अर्थव्यवस्थेला चालना ‘आत्मनिर्भर भारत ३.०’ अंतर्गत १२ प्रमुख उपाययोजनांची घोषणा
टीम ई ग्राम - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आत्मनिर्भर भारत ३.० अंतर्गत अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी १२ प्रमुख उपाययोजनांची घोषणा केली आहे....
यांत्रिकीकरणातून आदिवासी होत आहेत सक्षम
टीम ई ग्राम - पालघर जिल्ह्यातील दुर्गम, आदिवासी पाड्यातील शेतकरी आणि भूमिहीनांसाठी शेतीतील यांत्रिकीकरण महत्त्वाचे ठरले आहे. भातमळणी यंत्र, राईस मिल, तेलघाणी,...
सहकारी कुक्कुटपालन संस्थांना राज्य सरकारचा मोठा दिलासा
मुंबई - कोविड परिस्थितीमुळे फटका बसलेल्या ग्रामीण भागातील शेतीपूरक उद्योगांना पुनरुज्जीवित करण्यासाठी राष्ट्रीय सहकार विकास निगमच्या सहकारी कुक्कुटपालन संस्थांच्या थकबाकीबाबत एकरकमी परतफेड...
मध अन् लसूण एकत्र खाण्याने होतील आश्चर्यकारक फायदे; वाचा…
टीम ई ग्राम - आपल्या घरामध्ये अशा काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. यामध्ये लसूण आणि मध...