सर्वाधिक वाचलेल्या बातम्या
कांदा दरात सातत्याने चढउतार सुरु; पाहा बाजारभाव
नगर : नगर जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून सातत्याने कांदा दरात चढउतार सुरु आहे. नगर येथील दादा पाटील शेळके बाजार समितीत कांद्याला ५०० ते...
काबुली हरभरा ८ हजारावर; शेतकरी दरवाढीच्या प्रतिक्षेत
जळगाव : खानदेशात काबुली हरभऱ्याची आवक या आठवड्यात वाढली आहे. दर स्थिर असून, शेतकरी दरात वाढ होण्याची प्रतीक्षेत आहेत.
अॅग्रोवन डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणार
ई ग्राम : कोरोनाचे संकट व लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रांमध्ये मोठे फेरबदल होत आहेत. काळाची पाऊले ओळखून अॅग्रोवन यापुढील काळात डिजिटल माध्यमांचा वापर...
कोरोनाशी लढण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिक निधी गरजेचा
ई ग्राम : कोरोनामुळे शहरातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत पातळीवर योग्य नियोजनासाठी अधिक निधी गरजेचा आहे. असे...
राज्यातील थंडीत चढउतार सुरूच; हवामान खात्याची माहिती
पुणे : अरबी समुद्राच्या वायव्य भागात चक्रिय वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती मागील पाच ते सहा दिवसापासून कायम आहे. राज्यातील वातावरणात वेगाने...
बारामतीमध्ये १८ तारखेपासून कृषी तंत्रज्ञान सप्ताह
माळेगाव - अॅग्रिकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्ट-बारामती, राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, माळेगाव खुर्द व बायर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाचा ‘कृषिक २०२१ -...
ठाकरे सरकारमधील पहिली विकेट; अखेर संजय राठोड यांनी राजीनामा दिला
मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचं नाव चर्चेत आहे. दिवसेंदिवस त्यांच्या राजीनाम्याबाबत दबाव वाढला होता. आज अखेर त्यांनी...
ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी ‘इतके’ कोटी रुपये जारी
नवी दिल्ली - वित्त मंत्रालयाच्या व्यय विभागाने ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना अनुदान पुरवण्यासाठी 28 राज्यांना 12,351.5 कोटी रुपये जारी केले आहेत. 2020-21...
अर्थसंकल्प २०२१ : अर्थसंकल्प आज सादर होणार; अर्थमंत्री अजित पवार विधानभवनात...
टीम ई ग्राम : महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातील दुसरा अर्थसंकल्प आज सादर केला जाणार आहे. कोरोनाशी मुकाबला करत असता अर्थमंत्री अजित पवार...
यांत्रिकीकरणातून आदिवासी होत आहेत सक्षम
टीम ई ग्राम - पालघर जिल्ह्यातील दुर्गम, आदिवासी पाड्यातील शेतकरी आणि भूमिहीनांसाठी शेतीतील यांत्रिकीकरण महत्त्वाचे ठरले आहे. भातमळणी यंत्र, राईस मिल, तेलघाणी,...
खानदेशात पोल्ट्रीतील पक्षी नष्ट करण्याची कार्यवाही; जळगावात बर्ड फ्लूची भीती
जळगाव - खानदेशात पोल्ट्री फार्ममध्ये पक्षी नष्ट करण्याची कार्यवाही वेगात सुरू आहे. गेल्या दोन दिवसांत सव्वा लाख मांसल पक्षी नष्ट करण्यात आले...
आसाममध्ये भाजपविरोधात प्रादेशिक पक्षांची जमवाजमव
गुवाहाटी - आसाम विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरवात होत असून भाजपला रोखण्यासाठी स्थानिक पक्ष एकत्र येत असल्याचे दिसून येत आहे. आसाम जातीय परिषद...